शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक !दुबार पेरणी करूनसुद्धा सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 19:52 IST

नैराशेपोटी घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.

जिंतूर (जि. परभणी) : तालुक्यातील पाचलेगाव येथील  नारायण सुगाजी काळे या शेतकऱ्याने दोन वेळेस सोयाबीनची पेरणी करुनसुद्धा बियाणांची उगवण न झाल्याने हतबल होऊन ४ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास राहत्या घरातील आडूला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. 

पाचलेगाव येथील नारायण सुगाजी काळे यांना दोन एकर जमीन आहे. त्यांनी यावर्षी या शेतात सोयाबीनची दोन वेळेस पेरणी केली; परंतु, बियाणे निकृष्ट निघाल्याने बियाणांची उगवण क्षमता झाली नाही. त्यामुळे हतबल काळे हे चिंताग्रस्त झाले. नैराशेपोटी त्यांनी ४ आॅगस्टला सायंकाळी ६ वाजता राहत्या घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पत्नी शेतातून घरी आल्यानंतर नारायण यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. नारायण काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याfarmer suicideशेतकरी आत्महत्याparabhaniपरभणी