शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

नियम व निर्देश पाळून शिवजयंती साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:29 AM

सद्यस्थितीत बदलत्या वातावरणात कोरोना महामारीच्या विषाणूंची सक्रियता वाढल्याने हा रोग रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिव जन्मोत्सव साजरा करतांना ...

सद्यस्थितीत बदलत्या वातावरणात कोरोना महामारीच्या विषाणूंची सक्रियता वाढल्याने हा रोग रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिव जन्मोत्सव साजरा करतांना शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. मिरवणूक न काढता केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी गोविंद खोडवे, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सपोनि राजेश राठोड, बालाजी गायकवाड, नगरसेवक सत्यपाल साळवे, तुकाराम तांदळे, शेख मुस्तफा, प्रमोद मस्के, रणधीर भालेराव, सखूबाई लटपटे, डी. डी. राजूरकर, संजय सुपेकर, जावेद इनामदार, आशाताई रेघाटे, लक्ष्मीबाई आडे आदींसह शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, राजकीय पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान,या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाचा एकही पदाधिकारी उपस्थित नसल्याने शिवजयंती महोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती मात्र प्रकर्षाने जाणवत होती.