शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

शिवसैनिकांनी गाव विकासासाठी प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:18 IST

येथील अक्षदा मंगल कार्यालयात २४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्‌घाटन खा. ...

येथील अक्षदा मंगल कार्यालयात २४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्‌घाटन खा. बंडू जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, प्रभाकर वाघीकर, सहसंपर्कप्रमुख सुधाकर खराटे, संजय गाडगे, माणिक पोंढे, माणिकराव आव्हाड, रवींद्र धर्मे, सदाशिव देशमुख, दशरथ भोसले, अनिल कदम, रणजित गजमल, काशिनाथ काळबांडे, नंदू आवचार, पंढरीनाथ घुले, हनुमंतराव पौळ, मुंजाभाऊ कोल्हे, अनिल सातपुते, अतुल सरोदे, अर्जुन सामाले, दीपक बारहाते, महिला आघाडीच्या सखूबाई लटपटे, संजय सारणीकर, संतोष गायकवाड, सुनील काकडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.डॉ. राहुल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण असून निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी या धोरणानुसार काम करावे. प्रा.डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास नवविर्वाचित ग्रा.पं. सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.