शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

रस्ते ठप्प; घरांची पडझड अन् पिके बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST

१८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प अतिवृष्टीने जिल्ह्यातील १८ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परभणी-सेलू रस्त्यावर ढेंगळी पिंपळगाव येथे पुलावरून पाणी ...

१८ रस्त्यांवरील वाहतूक ठप्प

अतिवृष्टीने जिल्ह्यातील १८ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. परभणी-सेलू रस्त्यावर ढेंगळी पिंपळगाव येथे पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच वालूर-मानवत, पाथरी तालुक्यातील पाथरी-सेलू, पाथरी-सोनपेठ, पाथरी-पोखर्णी, पाथरी-आष्टी, पाथरी-परभणी, पालम तालुक्यात परभणी-पालम, पालम-जांभूळबेट, केरवाडी-सायाळा, पूर्णा तालुक्यात पिंगळगड नदीला पूर आल्याने पूर्णा-ताडकळस, पूर्णा नदीला पूर आल्याने पूर्णा-परभणी, मानवत तालुक्यातील परभणी-मानवत या राष्ट्रीय महामार्गावर ताडबोरगावजवळ ओढ्याला पूर आल्याने मानवत-परभणी, सोनपेठ तालुक्यात शेळगाव-उक्कलगाव, गंगाखेड तालुक्यात गंगाखेड ते परभणी, जिंतूर तालुक्यातील जिंतूर-परभणी, जिंतूर-पाचलेगाव या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.

गोदावरी, पूर्णा दुथडी

अतिवृष्टीमुळे गोदावरी आणि पूर्णा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील कंठेश्वर येथे गोदावरी नदीत इतर नद्या मिसळत असल्याने पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्णा नदी ६ मीटरने वाहत आहे.

या प्रकल्पांचे उघडले दरवाजे

सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाऱ्याचे १३ पैकी १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ३, मुदगल व तारुगव्हाण बंधाऱ्याचे प्रत्येकी २ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. पाथरी तालुक्यातील तिन्ही बंधाऱ्यांमध्ये मिळून ६८ हजार २५० क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

३२ गावांचा तुटला संपर्क

जिंतूर तालुक्यातील पाचलेगावात पुराचे पाणी शिरले असून, १४ तासांपासून गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच सेलू तालुक्यातील कुपटा, पालम तालुक्यातील १० गावे, सोनपेठ तालुक्यातील ७ गावे, गंगाखेड तालुक्यातील ७, जिंतूर तालुक्यातील १३ गावांचा संपर्क तुटला होता.