शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

वाया गेलेल्या पाण्याची रक्कम अधिकाऱ्यांकडून वसूल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST

यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून १ महिन्यापूर्वी पाणी सोडण्यात आले, आहे. या पाण्याचा शेतकरी उपयोग करीत ...

यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून १ महिन्यापूर्वी पाणी सोडण्यात आले, आहे. या पाण्याचा शेतकरी उपयोग करीत नाहीत. त्यामुळे हे पाणी वाहून नदीपात्रात व नाल्यामध्ये जात आहे. या विभागातील अधिकाऱ्यांचे कोणाचेही कर्मचाऱ्यांवर व पाणी वाटपाच्या नियोजनावर नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे हे पाणी निर्धारित वेळेत बंद का करण्यात आले? नाही? कोणाच्या आदेशाने ते सोडण्यात आले? भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण? याची चाैकशी करून, यास जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वाया गेलेल्या पाण्याची रक्कम वसूल करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम, दिव्यांग आघाडीचे ज्ञानेश्वर पंढरकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.