शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत हमीभाव केंद्रांकडे शेतकºयांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:29 IST

सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक्री केले. दोन महिन्यात या केंद्रावर केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनचीच विक्री झाली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये जवळपास २ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. परंतु, जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले. ज्या शेतकºयांनी उपलब्ध असलेल्या पाण्यावर सोयाबीन घेतले, त्यांना चांगले उत्पन्न झाले. मात्र गतवर्षी सारखी याहीवर्षी बाजारपेठेत सोयाबीन उत्पादकांची कोंडी होऊ नये, यासाठी राज्यशासनाने १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, परभणी, मानवत, जिंतूर, सेलू या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. या केंद्राच्या माध्यमातून ३ हजार ५० रुपये या हमीभाव दराने सोयाबीनची खरेदी केली जावू लागली. परंतु, नाफेडच्या निकष, अटी व नियमांनी सोयाबीन उत्पादक पुरता घायाळ झाला. हमीभाव केंद्राऐवजी खाजगी बाजारपेठेत आपले सोयाबीन विक्री करण्यास शेतकºयांनी पसंती दिली. जिल्ह्यातील ६ हमीभाव केंद्रावर दोन महिन्यांत केवळ २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.गंगाखेडात खरेदीच नाहीआॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या खरेदी केंद्रावर आतापर्यंत २ हजार ५ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. यामध्ये परभणी येथील खरेदी केंद्रावर ५६५ क्विंटल ५० किलो, मानवत ५५३ क्विंटल, जिंतूर ३८५ क्विंटल, सेलू २६२, पूर्णा ४० क्विंटल तर गंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावर आतापर्यंत एक किलोचीही खरेदी करण्यात आलेली नाही.