शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

दुष्काळी उपाययोजनांसाठी सेलूत शेतकऱ्यांचा रस्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 15:46 IST

दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यात

सेलू (परभणी ) : तालुक्यातील अनेक भागात पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळी उपाययोजना तातडीने राबवाव्यात या मागणीसाठी चिकलठाणा पाटीवर गुरुवारी (दि.२५ ) सकाळी  11:30 वाजता  शेतकऱ्यांनी रास्तारोको केले. 

मागील वर्षी तालुक्यात अल्पप्रमाणात पाऊस झाला होता. शासनाने तालुका दुष्काग्रस्त म्हणून जाहीर केला. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला होता. मात्र संबंधित इफको टोकियो या कंपनी ने विमा मंजूर असूनही दिला नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे, या कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. वालुर व चिकलठाणा पंचनामे करुन दुष्काळ जाहीर करावा, प्रति हेक्टर 35 हजार रुपये मदत करावी, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान द्यावे, मजुरांना काम द्यावे, फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको केले. दिड तास रस्ता अडवल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. 

मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व तहसीलदार बालाजी शेवाळे, पोलिस निरिक्षक संदिपान शेळके यांनी स्वीकारले. आंदोलनात जि. प. सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, प. स. सभापती पुरुषोत्तम पावडे, रामेश्वर गाडेकर, आनंद डोईफोडे, उद्धव बुधवंत, प्रशांत नाईक, चंद्रकांत गाडेकर ,गुलाब गाडेकर, भानुदास रासवे, अशोक खरात, दिलिप टाके, माऊली घुगे, राजेंद्र गाडेकर, सर्जेराव गाडेकर, अमोल गाडेकर, नारायण जाधव, विकास जाधव, महादेव जाधव, रामप्रसाद टाके, विश्वनाथ रासवे, रामेश्वर रासवे, भारत कदम, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीparabhaniपरभणी