शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 17:49 IST

बिहारमध्ये जावून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचे सांगतात अन्‌ महाराष्ट्रात आल्यावर मात्र वेगळेच बोलतात.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अर्धी चट्टी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात दुसरं बोलयाचं हे आता चालणार नाही.

परभणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम आहे, असे तेथे जावून म्हणायचे आणि येथे मात्र वेगळी भूमिका घ्यायची. महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही. जनतेला आता सर्वकाही कळते आहे. अर्ध्या चड्डीतून फुल्ल पॅन्टमध्ये तुम्ही आला आहात, याची जाणीव राहु द्या, अशी टीका अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुक्रवारी येथे बोलताना केली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. बिहारमध्ये जावून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचे सांगतात अन्‌ महाराष्ट्रात आल्यावर मात्र वेगळेच बोलतात. अर्धी चट्टी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात दुसरं बोलयाचं हे आता चालणार नाही. ही सवय त्यांनी सोडली पाहिजे. कारण जनतेला आता सर्वकाही कळत आहे. जनता पाहत आहे. अर्ध्या चट्टीतून तुम्ही फुल्ल पॅन्टमध्ये तुम्ही आला आहात, याची जाणीव राहु द्या, अशी सडकून टीका त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे तेथूनच तुमच्याकडे आले आहेत ना, असा सवाल केला असता खडसे हे अर्ध्या चट्टीत नव्हते तर चट्टीवाल्यांसोबत होते, असेही ते म्हणाले. 

केंद्र सरकार राज्यावर अन्याय करीत आहेराज्याच्या हक्काची जीएसटीची ३० हजार कोटींची रक्कम केंद्र देत नाही. एनडीआरएफची रक्कम देत नाही. त्यामुळे राज्य शासन आर्थिकदृष्या अडचणीत आले आहे. असे असले तरी कर्ज काढूच परंतु शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहार