शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चारीवरील पूल फुटल्याने शेत रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:16 IST

यासंदर्भात शेतकऱ्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून ही या पुलाची दुरूस्ती केली जात नसल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या रस्त्यावर ...

यासंदर्भात शेतकऱ्यांनी जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून ही या पुलाची दुरूस्ती केली जात नसल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या रस्त्यावर नेहमी पाणीच पाणी वाहताना दिसत आहे. हे पाणी वाया जात आहे. यातूनच शेतकऱ्यांना रस्त्यावरून जाताना व बैलगाडी नेताना कसरत करत जावे लागत आहे. या पुलाचे पाईप फुटल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. तसेच हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी, जायकवाडीच्या पाण्यापासून शेतकरी वंचित रहावे लागत आहे. या पुलाची दुरूस्ती करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शेतकरी सरपंच दुर्गादास साठे, प्रशांत कागदे, पिंटू साठे, दीपक पाटील, कांता साठे, मधुकर साठे, बाबा साठे, बळीराम साठे, रामा भडे, बाळू भडे, उत्तम डोके, माधव डोके, राजेभाऊ साठे या शेतकऱ्यांनी दुरूस्तीची मागणी केली आहे.