शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

परभणी: अतिवृष्टीने बाधित पिकांची चुकीची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:05 IST

कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन, कापूस यासह इतर बागायती पिकांचे मोठे नुकसान केले आहे़ प्रशासनाकडून तहसील कार्यालय, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती प्रशासनाकडून विविध पथकांनी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून प्रशासनाला अहवाल सादर केला़ पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे पावसाने मोठे नुकसान झाले असताना पंचनामे करणाºया अधिकाºयाने चुकीचे पंचनामे केले़ प्रत्यक्षात पूर्ण नुकसान झाले असतानाही केवळ १५ ते २० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनास सादर केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे़पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही टक्केवारी कमी दाखवल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे पिकांचे पुन्हा पंचनामे करून सदरील कामचुकार दोषी ग्रामसेवकांस निलंबन करावे़ कामचुकारपणा करणाºयांवर योग्य कार्यवाही करावी, अन्यथा संपूर्ण कुटुंबिय गुराढोरांसह उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़कंठेश्वर येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनावर शहरप्रमुख मुंजा कदम, रमेश ठाकूर, नरहरी कदम, हरिभाऊ कदम, बाबुराव कदम, संतोबा कदम, नागनाथ कदम, भानुदास कदम, गोपाळ कदम, शिवाजी कदम, मोहन कदम, शिवाजी कदम, गंगाबाई कदम, सखूबाई कदम आदी शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत़कृषी कार्यालयात अधिकारीच नाही४अतिवृष्टीने बाधीत पिकांच्या नुकसानीची चुकीची टक्केवारी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंठेश्वर येथील शेकडो शेतकरी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाºयांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकºयांनी त्यांच्या बंद कक्षाला निवेदन देत रोष व्यक्त केला.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसagricultureशेती