शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

परभणी: अतिवृष्टीने बाधित पिकांची चुकीची टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:05 IST

कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): कंठेश्वर येथील पिकांचे अतिवृष्टीचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केल्याची तक्रार २८ नोव्हेंबर रोजी कंठेश्वर येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे़परतीच्या पावसाने तालुक्यातील सोयाबीन, कापूस यासह इतर बागायती पिकांचे मोठे नुकसान केले आहे़ प्रशासनाकडून तहसील कार्यालय, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती प्रशासनाकडून विविध पथकांनी तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून प्रशासनाला अहवाल सादर केला़ पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथे पावसाने मोठे नुकसान झाले असताना पंचनामे करणाºया अधिकाºयाने चुकीचे पंचनामे केले़ प्रत्यक्षात पूर्ण नुकसान झाले असतानाही केवळ १५ ते २० टक्के नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनास सादर केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे़पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही टक्केवारी कमी दाखवल्याने नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे पिकांचे पुन्हा पंचनामे करून सदरील कामचुकार दोषी ग्रामसेवकांस निलंबन करावे़ कामचुकारपणा करणाºयांवर योग्य कार्यवाही करावी, अन्यथा संपूर्ण कुटुंबिय गुराढोरांसह उपोषण करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़कंठेश्वर येथील शेतकºयांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पूर्णा येथील गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनावर शहरप्रमुख मुंजा कदम, रमेश ठाकूर, नरहरी कदम, हरिभाऊ कदम, बाबुराव कदम, संतोबा कदम, नागनाथ कदम, भानुदास कदम, गोपाळ कदम, शिवाजी कदम, मोहन कदम, शिवाजी कदम, गंगाबाई कदम, सखूबाई कदम आदी शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत़कृषी कार्यालयात अधिकारीच नाही४अतिवृष्टीने बाधीत पिकांच्या नुकसानीची चुकीची टक्केवारी सादर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंठेश्वर येथील शेकडो शेतकरी येथील तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाºयांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकºयांनी त्यांच्या बंद कक्षाला निवेदन देत रोष व्यक्त केला.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसagricultureशेती