शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

परभणी : सीएएच्या विरोधातील बेमुदत आंदोलनात महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 00:27 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून सीएए, एनआरसी कायद्याच्या विरोधात सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये शनिवारी जिल्हाभरातील महिलांनी सहभाग नोंदवून या कायद्याला विरोध दर्शविला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून सीएए, एनआरसी कायद्याच्या विरोधात सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये शनिवारी जिल्हाभरातील महिलांनी सहभाग नोंदवून या कायद्याला विरोध दर्शविला.केंद्र शासनाच्या सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात शाहीन बागच्या धरतीवर परभणीत १५ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे़ या आंदोलनात शहरातील विविध भागातील नागरिक दररोज सहभाग नोंदवत आहेत़ विशेष म्हणजे महिलांचा सहभागही उत्स्फूर्त असून, शासनाने संविधान विरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणी केली जात आहे़ शनिवारी महिलांनी या आंदोलनात सहभाग नोंदवित दोन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला़ यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना अनेक महिलांनी राष्टÑीय नागरिकता नोंदणी (एनपीआर) देशात केली जात आहे. ती पूर्वीप्रमाणे होत असली तरी या नोंदणीला संविधानाच्या विरोधात जावून कायद्याचे रुपांतर करु नये़ सीएए, एनआरसी हे कायदे रद्द करण्याची मागणी केली. ८ फेब्रुवारी रोजी डॉ. जाकीर हुसेन ज्युनिअर कॉलेज, पाडेला ज्युनिअर कॉलेज, मासूम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी मलेका गफार, सामाजिक कार्यकर्त्या कॉ. माधुरी क्षीरसागर, नगरसेवक पठाण नाजमीन शकील मोहियोद्दीन, द्वारकाबाई कांबळे, छायाताई बलखंडे आदींची उपस्थिती होती. गत तीन आठवड्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शहर व जिल्ह्यातील महिला, पुरुषही रोजच्या रोज आंदोलनात सहभाग नोंदवित आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन