शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

परभणी : तहसीलवर धडकला महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 01:18 IST

तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी शहरातील महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना साकडे घातले.

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी शहरातील महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना साकडे घातले.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतातील कामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे सोनपेठ शहरातील महिलांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून उदरनिर्वाह भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे. या मागणीसाठी शहरातील गणेशनगर येथून महिलांनी १० डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चात शहरातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. तहसील कार्यालयाच्या परिसरात मोर्चा आल्यानंतर महिलांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनावर सुशीलाबाई काटे, गिरजाबाई सरवदे, गवळण गांगर्डे, चंद्रकला देवरे, यमुनाबाई बरवे, मुक्ताबाई राऊत, सत्यभामा मस्के, शोभा मस्के, मीना मस्के, वर्षा नवघरे या महिलांच्या स्वाक्षºया आहेत.मनरेगाची कामे ठप्प४सोनपेठ तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, सिंचन विहीर यासह वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत; परंतु, जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे तालुक्यात कामे ठप्प पडली आहेत. विशेष म्हणजे दुष्काळामुळे तालुक्यातील शेतीशी निगडीत कामे ठप्प पडल्याने तालुक्यातील मजुरांना मनरेगामधून कामे उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने महिलांना रोजगारासाठी मोर्चा काढावे लागत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीWomenमहिलाagitationआंदोलन