शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

परभणी : महिन्यातून दोन वेळाच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:24 IST

शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये एका महिन्यात केवळ दोनवेळा पाणीपुरवठा होत आहे.शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अजूनही सुधारले नाही. शहरवासियांना १२ ते १३ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता १५ दिवसाआड होत आहे. त्यामुळे महिनाभरात केवळ दोन वेळा नळाद्वारे पाणी येत असल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे. पाण्याचे रोटेशन अधिक कालावधीचे असल्याने नागरिकांना पावसाळ्यातही पाण्याचा साठा करुन ठेवावा लागत आहे.शहरातील पाणीपुरवठा योजना जुनी असून शहरवासियांना या योजनेद्वारे मुबलक पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होणे ही बाब समजण्याजोगी आहे. मात्र पावसाळ्यातही शहरात अनेक भागात १५ दिवसांपर्यंत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.विशेष म्हणजे शहरातील अनेक भागात जलवाहिनीला गळती लागली आहे. देशमुख हॉटेल, कारेगावरोड परिसरात नळाद्वारे पाणी आल्यास रस्त्यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. मात्र गळती दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पाण्याचाही अपव्यय होत आहे. मनपाने गळती दुरुस्त करुन किमान चार ते पाच दिवसाआड पाणाीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई