शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

परभणी : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:28 IST

प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रथम वर्ष इंजिनिअरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्चर, पॉलिटेक्नीक या व्यावसायिक अभ्यासक्रमांची आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मंगळवारी इंटरनेट कनेक्शन बंद असल्याने ठप्प राहिली़ परिणामी पालक, विद्यार्थी व शिक्षक चांगलेच त्रस्त झाल्याचे पहावयास मिळाले़परभणी शहरातील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष इंजिनिरींग, थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग, फार्मसी, आर्किटेक्टचर, हॉटेल व्यवस्थापन, पॉलिटेक्नीक आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आॅनलाईन प्रवेशाचे केंद्र आहे़ मंगळवारी सकाळी ११ पासून येथील इंटरनेट कनेक्शन बंद पडल्याने यासाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी, पालकांची एकच तारांबळ उडाली़ दिवसभर या संदर्भात प्रयत्न करूनही नेट सुरू झाले नाही़ त्यामुळे पालक, विद्यार्थी ताटकळत बसले होते़ याबाबत अधिक माहिती घेतली असता, इंटरनेट कनेक्टीव्हीटीचा प्रॉब्लेम नांदेडहून असल्याने नेट बंद असल्याचे बीएसएनलएच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे येथील प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख प्रा़ उत्कर्ष गडदे यांनी सांगितले़ २६ जून हा प्रवेशासाठीचा शेवटचा दिवस आहे़ २५ जून रोजी दिवसभर ही प्रक्रिया ठप्प राहिल्याने शेवटच्या एका दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ राज्यभरातून विद्यार्थी शेवटच्या दिवशी आॅनलाईन प्रवेश अर्ज दाखल करणार असल्याने सदरील सर्व्हरवर लोड येऊ शकतो़ परिणामी प्रवेश प्रक्रियेवर त्याचा परिणाम होवू शकतो, अशी भीती पालकांना वाटू लागली आहे़ त्यामुळे यासाठीच्या कालावधीत वाढ करावी, अशी मागणी पालक- विद्यार्थ्यांमधून होत आहे़गेल्या आठवड्यातही बंद पडली होती प्रक्रिया४व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या गोंधळाची प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे़ १८ जूनपासून सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील तीन दिवस सर्व्हर डाऊनमुळे बंद पडली होती़ त्यानंतर २४ जूनपासून नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ त्यामुळे यापूर्वी ज्या विद्यार्थ्याने अर्ज दाखल केले होते, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज सादर करावे लागत आहे.४पूर्वी अर्ज सादर केलेल्या व अर्जासोबत शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे हित रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुकतांनी दिले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीInternetइंटरनेटEducation Sectorशिक्षण क्षेत्र