शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

परभणी : सेंद्रीय शेतीसाठी विद्यापीठांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:42 IST

सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यातील चारही विद्यापीठांना निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ यातून सेंद्रीय शेतीसाठी संशोधन होवून बाजारपेठ, उत्पादन आणि निविष्ठांचा वापर याबाबत उपयुक्त काम केले जाईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून, राज्यातील चारही विद्यापीठांना निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे़ यातून सेंद्रीय शेतीसाठी संशोधन होवून बाजारपेठ, उत्पादन आणि निविष्ठांचा वापर याबाबत उपयुक्त काम केले जाईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी केले़सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ढवण बोलत होते़ विद्यापीठाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, सेंद्रीय शेती तज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडखे, रोमीफचे अध्यक्ष डॉ़ प्रशांत नाईकवाडे, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ़ आनंद गोरे यांची उपस्थिती होती़डॉ़ ढवण म्हणाले, राज्यातील चार विद्यापीठांपैकी परभणी जिल्ह्यासाठी होणारा हा पहिला कार्यक्रम असून, मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यासाठी देखील प्रशिक्षण आयोजित केले आहे़ सेंद्रीय शेतीच्या विकासासाठी शेतकरी अथवा शेतकरी गटांनी यासाठी लागणारी जैविक खते, निविष्ठा आदी आल्या शेतावरच तयार कराव्यात़ यामुळे सेंद्रीय शेतीवरील खर्च कमी होवून ती यशस्वी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले़ डॉ़ वासकर, बोडखे, डॉ़ नाईकवाडे यांनी या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत माहिती दिली़ डॉ़ आनंद गोरे यांनी प्रास्ताविक केले़ यावेळी उपस्थित शेतकरी, प्रशिक्षण आणि तज्ज्ञांचा कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ कार्यक्रमास कृषीतज्ज्ञ, शेतकरी उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagricultureशेतीuniversityविद्यापीठFarmerशेतकरी