शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

परभणी : पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:02 IST

महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महापालिकेच्या पथकाने २० नोव्हेंबर रोजी शहरात चार ठिकाणी छापे टाकून पाणी पाऊचची दोनशे पोती जप्त केली आहेत. तसेच कंपन्यांकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही शहरात मात्र पाणी पाऊचची विक्री जोरात सुरू असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यावरुन आयुक्त रमेश पवार यांनी एका पथकाची स्थापना करुन तपासणी करण्याचे निर्देश दिले. मनपाचे पथक प्रमुख तथा स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड व विनय ठाकूर यांच्या पथकाने गंगाखेड रोडवरील एक्वा फाईन पाणी पाऊच कंपनीवर छापा टाकला. सेच डॉल्फिन अ‍ॅक्वा या ठिकाणी छापा टाकून पाणी पाऊचचे १५० पोती जप्त करण्यात आली.शिवाय १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच जुना मोंढा भागातील शेख इब्राहिम या पाणी विक्रेत्यावर आणि ताडकळसकर या देशी दारूच्या दुकानात छापा टाकून पाणी पाऊचची ४५ पोती जप्त करण्यात आली. तसेच प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या पथकात करण गायकवाड, विनय ठाकूर यांच्यासह शेख रफीक, शेख इस्माईल, कदम आणि इतर दहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. यापुढे पाणी पाऊच आढळल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीPlastic banप्लॅस्टिक बंदी