शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
4
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
5
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
6
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
7
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
8
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
9
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
10
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
11
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
12
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
14
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
15
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
16
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
17
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
18
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
19
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
20
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."

परभणी : चुकीच्या दिशादर्शकाने चालकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:35 IST

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.

मानवत (परभणी): शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २२२ वर चुकीच्या दिशेने दिशादर्शक फलक बसविल्याने वाहन चालक गोंधळात पडत आहेत़ माजलगावकडे जाणारे वाहन चालकांना चुकीच्या फलकामुळे पाळोदी गावात जात आहेत.मानवत शहरातून राष्ट्रीय महामार्ग २२२ जातो़ या महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे़ याचे काम एल अ‍ॅड टी कंपनी करीत असून, पाथरी ते मानवत रोड नवीन वळण रस्त्यापर्यंतचे काम अंतीम टप्प्यात आहे़ त्याच मार्गावर बसस्थानक असून, सध्या एल अँड टी कंपनीच्या वतीने ठिक ठिकाणी दिशादर्शक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ परंतु, दिशादर्शक फलक बसविताना पुरेशी माहिती नसल्याने चुकीच्या दिशेने फलक बसविण्यात आला आहे बसस्थानक परिसरात माजलगाव नाव असलेला दिशादर्शक फलक बसविण्यात आला आहे़ मात्र या फलकाची दिशा चुकली असून, पाळोदी रस्त्याकडे दिशा दाखविण्यात आली आहे़ त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच गोची होत आहे़ नवीन वाहन चालक या फलकामुळे आपले वाहन माजलगावकडे नेण्याऐवजी पाळोदी गावामध्ये पोहचत आहे़ १५ किमीचा फटका सहन करीत पुन्हा मानवतला येऊन माजलगावकडे मार्गक्रमण करावे लागत आहे़ चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे याचा फटका वाहन चालकांना सहन करावा लागत असून, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे़ चुकीच्या दिशेने लावलेला फलक योग्य दिशेला बसवावे, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग