शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी : ‘चार वर्षात एकही ग्रामसभा नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:07 IST

सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या कामांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगावफाटा (परभणी): सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या कामांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.गिरगाव खु. येथील ग्रामपंचायतीला चार वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आतापर्यंत गावात कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत.शासनाच्या वतीने गावाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामार्फत मिळालेल्या निधीतून गावात सुरू करण्यात आलेला सिमेंट रस्ता, नालीचे काम, अंगणवाडी साहित्य खरेदी तसेच अंगणवाडीकरीता गॅस, इनव्हर्टर खरेदी व पाणीपुरवठा दुरूस्ती या कोणत्याही सुविधा न राबविता त्या फक्त कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येत आहे.चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा झाली नसल्यामुळे आज गावाला चौदाव्या वित्त आयोगामार्फत एकूण किती निधी प्राप्त झाला व प्रत्यक्षात कोणत्या कामावर तो किती खर्च झाला आहे, या सर्व बाबींची मात्र अजूनही काहीच माहिती येथील ग्रामस्थांना नाही. त्यामुळे चार वर्षाच्या कालावधीत न झालेल्या विकास कामांची व चौदाव्या वित्त आयोगातील निधीची त्वरीत चौकशी करून कारवाई करावी कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अनिता संतोष झिंबरे, मिराबाई मुरलीधर पनकुटे, संदिपान आसाराम केंद्रे यांच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीgram panchayatग्राम पंचायत