शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: साडेतीन कोटींच्या रस्त्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:14 IST

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा साडेचार किमीचा रस्ता मंजूर होवून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत टाकळी कुंभकर्ण ते शहापूर हा साडेचार किमीचा रस्ता मंजूर होवून यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला; परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहनधारकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्यावरून शहापूर, तुळजापूर, आर्वी, डिग्रस, गोविंदपूर वाडी, सारंगापूर, इस्माईलपूर, कुंभारी बाजार, कारला आदी गावांतील वाहनधारक दररोज ये-जा करतात़ हा रस्ता परभणी शहराशी जोडला गेल्याने या रस्त्यावर मोठी वर्दळ असते; परंतु, या रस्त्याची दुरवस्था झाल्याने हा रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित प्रशासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश केला़या साडेचार किमी रस्त्यासाठी राज्य शासनाने साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत मंजूरी दिली; परंतु, चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही या रस्त्याचे मजबुतीकरणाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही़ चार दिवस काम सुरू आणि महिनाभर काम बंद अशा पद्धतीने हे काम सुरू आहे़ त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना गिट्टीचा त्रास सहन करावा लागत आहे़ पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे़ त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून वााहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी या मार्गावरील दहा ते पंधरा गावातील ग्रामस्थांमधून होत आहे़सा़बां़ विभागाचेही दुर्लक्ष४टाकळी कुंभकर्ण ते शहापूर या रस्त्यावर १० ते १५ गावांतील वाहनधारकांची वर्दळ असताना या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे़४परंतु, या रस्त्याचे काम संथगतीने सुरू असतानाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देण्यास तयार नाही़ याकडे सा़बां़ विभागाच्या वरिष्ठांनी द्यावे, अशी मागणी आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा