शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी : विस्कटलेला संसार पुन्हा जुळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:23 IST

परभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विवाहितेच्या छळाची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुटूंब कल्याण समितीने यात यशस्वी तडजोड घडवून आणली आहे़ विशेष म्हणजे, समितीपुढे ठेवलेले हे पहिलेच प्रकरण होते़जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांतर्गत जिल्ह्यात कुटूंब कल्याण समितीची स्थापना झाली आहे़ येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात एका विवाहितेने सासरच्या मंडळींविरूद्ध तक्रार दिली होती़ त्यावरून कलम ४९८ अ भादंवि नुसार गुन्हाही नोंद झाला होता़ ही फिर्याद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कुटूंब कल्याण समितीकडे वर्ग करण्यात आली़जिल्हा विधी प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांच्या उपस्थितीत समितीचे सदस्य तथा सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अब्दुल हफीज अब्दुल सत्तार, हिना रविंद्र सादरानी, रश्मी अजय लांजेवार, संतोष नरहरी गिराम आदींनी या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांसमवेत चर्चा केली़ दोन बैठका घेतल्या़दोन्ही बैठकांमध्ये समुपदेशन करण्यात आले़ त्यानंतर तडजोड घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला़ तेव्हा दोन्ही पक्षकारांनी एकत्र राहण्याचे लेखी लिहून दिले़ तसेच कोर्टात दाखल केलेली प्रकरणे मागे घेण्याचीही तयारी दर्शविली़ कुटूंब कल्याण समितीच्या प्रयत्नांमुळे विस्कटलेला संसार पुन्हा जुळला आहे़