शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:21 IST

तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण, नांदापूर, खानापूर, मांडवा, जलालपूर, झरी, कुंभारी, वाडी दमई , हिंगला, सुलतानपूर, पिंपळा, सनपुरी इ. गावांत ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.दुधना नदीपात्र कोरडे पडल्याने पाणीपुरवठा योजनाही ठप्प झाली आहे. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडल्यास पाणीपुरवठा योजना सुरू होऊन या गावांमधील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार असल्याने निम्न दुधना प्रकल्पातून त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे. या प्रसंगी गंगाप्रसाद आणेराव, नंदू आवचार, राजू परिहार, बालाजी देशमुख, ए.सी.देशपांडे, कुंडलिक पांढरे, आसाराम चव्हाण, चोपडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई