शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

परभणी : ‘शांतीदूत’चा आदर्श इतरांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:03 IST

पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.परभणी रेल्वे स्थानकावर शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या थंड आणि शुद्ध पाणी वाटप उपक्रमाचे उद्घाटन खा.बंडू जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शांतीदूतचे संस्थापक सुभाषचंद्र सारडा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिनेश भुतडा, प्रणव भंडारी, भगीरथ सोमाणी, सुभाष काबरा, सत्यनारायण चांडक, श्रीराम तापडिया, राजेश येरावार, कांतीलाल झांबड, सुरेंद्र सोमाणी, हनुमानदास बजाज, सत्यनारायण मंत्री, केशव सारडा, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, पुरुषोत्तम धूत, नंदलाल सोनी, केदारनाथ सारडा, दीपक भंडारी, दुर्गादास बंग, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात सुभाषचंद्र सारडा म्हणाले, शांतीदूत संस्था दरवर्षी प्रवाशांची तहान भागविण्यासाठी जलयज्ञ करीत आहे. प्रवाशांमध्येच ईश्वरांचा अंश असल्याने तहानलेल्या जिवांसाठी हा यज्ञ सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास शांतीदूतचे पदाधिकारी, रेल्वे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRailway Passengerरेल्वे प्रवासीMember of parliamentखासदार