शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

परभणी : ‘शांतीदूत’चा आदर्श इतरांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:03 IST

पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाणी बचतीचे महत्त्व लक्षात घेऊन रेल्वे प्रवाशांना शुद्ध आणि थंड पाणी वाटपाचा शांतीदूत सेवाभावी संस्थेचा उपक्रम दरवर्षी हजारो प्रवाशांची तृष्णा भागवितो. त्यांचा हा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा, असे आवाहन खा.बंडू जाधव यांनी केले.परभणी रेल्वे स्थानकावर शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या थंड आणि शुद्ध पाणी वाटप उपक्रमाचे उद्घाटन खा.बंडू जाधव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी शांतीदूतचे संस्थापक सुभाषचंद्र सारडा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.दिनेश भुतडा, प्रणव भंडारी, भगीरथ सोमाणी, सुभाष काबरा, सत्यनारायण चांडक, श्रीराम तापडिया, राजेश येरावार, कांतीलाल झांबड, सुरेंद्र सोमाणी, हनुमानदास बजाज, सत्यनारायण मंत्री, केशव सारडा, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, पुरुषोत्तम धूत, नंदलाल सोनी, केदारनाथ सारडा, दीपक भंडारी, दुर्गादास बंग, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात सुभाषचंद्र सारडा म्हणाले, शांतीदूत संस्था दरवर्षी प्रवाशांची तहान भागविण्यासाठी जलयज्ञ करीत आहे. प्रवाशांमध्येच ईश्वरांचा अंश असल्याने तहानलेल्या जिवांसाठी हा यज्ञ सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास शांतीदूतचे पदाधिकारी, रेल्वे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRailway Passengerरेल्वे प्रवासीMember of parliamentखासदार