शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना मनपाकडून दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:36 IST

नळाला आलेल्या पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना महापालिकेने प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नळाला आलेल्या पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना महापालिकेने प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे.शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन मनपाने पथकांची स्थापना केली असून हे पथक पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरात फिरत आहे. नळाला पाणी आल्यानंतर पथकातील अधिकारी, कर्मचारी प्रभागात फिरुन पाहणी करतात. ८ एप्रिल रोजी या पथकाने मासूम कॉलनी, अजमेर कॉलनी, गांधी पार्क आदी ठिकाणी पाहणी केली. यावेळी काही महिला रस्त्यावर पाणी टाकत असल्याचे तर काही जण दुचाकी धूवत असताना तर काहीजण नळाचे पाणी कुपनलिकेत सोडत असल्याचे आढळले. या सर्वांना समज देण्यात आली. त्यापैकी तिघांना दंड ठोठावण्यात आला. या पथकामध्ये मुक्तसीर खान, अलकेश देशमुख, शिवाजी सरनाईक, मेहराज अहमद, सतीश राऊत, मिनहाज अन्सारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा, करण गायकवाड, शेख शादाब, शेर खान, डी.एल. शिंदे आदी २२ जणांचा सहभाग आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून घ्याव्यात अन्यथा दंड आकारला जाईल, असा इशारा मनपाने दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी