शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

परभणी: पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना मनपाकडून दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:36 IST

नळाला आलेल्या पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना महापालिकेने प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नळाला आलेल्या पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना महापालिकेने प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे.शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन मनपाने पथकांची स्थापना केली असून हे पथक पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरात फिरत आहे. नळाला पाणी आल्यानंतर पथकातील अधिकारी, कर्मचारी प्रभागात फिरुन पाहणी करतात. ८ एप्रिल रोजी या पथकाने मासूम कॉलनी, अजमेर कॉलनी, गांधी पार्क आदी ठिकाणी पाहणी केली. यावेळी काही महिला रस्त्यावर पाणी टाकत असल्याचे तर काही जण दुचाकी धूवत असताना तर काहीजण नळाचे पाणी कुपनलिकेत सोडत असल्याचे आढळले. या सर्वांना समज देण्यात आली. त्यापैकी तिघांना दंड ठोठावण्यात आला. या पथकामध्ये मुक्तसीर खान, अलकेश देशमुख, शिवाजी सरनाईक, मेहराज अहमद, सतीश राऊत, मिनहाज अन्सारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा, करण गायकवाड, शेख शादाब, शेर खान, डी.एल. शिंदे आदी २२ जणांचा सहभाग आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून घ्याव्यात अन्यथा दंड आकारला जाईल, असा इशारा मनपाने दिला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी