शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

परभणी : डिग्रस बंधाऱ्याचे गेट उघडून नांदेडला पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 23:50 IST

तालुक्यातील डिग्रस बंधाºयामध्ये २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी दाखल होताच डिग्रस बंधाºयाचे एक गेट उघडून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी धरण भरल्यानंतर डिग्रस दरवाजे बंद केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील डिग्रस बंधाºयामध्ये २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी दाखल होताच डिग्रस बंधाºयाचे एक गेट उघडून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी धरण भरल्यानंतर डिग्रस दरवाजे बंद केले जाणार आहेत.जोरदार पाऊस न पडल्याने पालम तालुक्याच्या हद्दीत गोदावरीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे डिग्रसचा बंधारा आजपर्यंत कोरडाच होता. जायकवाडीचे पाणी या बंधाºयात दाखल झाले आहे. त्यामुळे गोदावरीचे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. शासनाच्या आदेशानुसार डिग्रस बंधाºयात पाणी आताच न अडविता विष्णूपुरीसाठी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गेट क्रमांक १३ उघडून २२०० क्युसेक वेगाने पाणी विष्णूपुरीसाठी सोडले जात आहे. हे पाणी नांदेडकडे झेपावले आहे.४विष्णुपुरीच्या बंधाºयात २५ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर डिग्रस बंधाºयाचे गेट बंद केले जाणार आहेत. त्यानंतर डिग्रस बंधारा २५ टक्के भरून घेतला जाणार आहे. सध्या तरी जायकवाडीचे पाणी वेगाने नांदेडकडे जात आहे.४या पाण्यामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरून वाहत असून सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली आहे. हे पाणी डिग्रस बंधाºयात दाखल झाले असले तरी सुरुवातीला नांदेड येथील विष्णू प्रकल्पात पाणीसाठा केला जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणी