शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परभणी : कांदा उत्पादक अनुदानापासून राहणार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:03 IST

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले असून शासनाच्या निर्णयातील काही अटींमुळे परभणी जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे घोषित केले असून शासनाच्या निर्णयातील काही अटींमुळे परभणी जिल्ह्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती तसेच कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांनाच २०० रुपये प्रति क्विंटल दराने अनुदान दिले जाणार आहे. परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न घेतले जाते; परंतु, जिल्ह्यातील एकाही बाजार समितीमध्ये कांदा विक्री केला जात नाही. खुल्या बाजारपेठेत हे शेतकरी कांद्याची विक्री करतात. या शेतकºयांनाही यावर्षीच्या दुष्काळाचा फटका बसला आहे. तसेच कांद्याला कमी भाव मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांनाही नुकसान सहन करावे लागले. मात्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार केवळ बाजार समितीतच कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना अनुदानाचा लाभ मिळाला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. तेव्हा शासनाने बाजार समितीत कांदा विक्री केल्याची अट रद्द करावी, अशी मागणी कांदा उत्पादकांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीonionकांदा