शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : राष्ट्रवादीचा मोर्चा तहसीलवर धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:05 IST

शेतकºयांचे पीककर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाथरी तहसील कार्यालयावर राकाँच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : शेतकºयांचे पीककर्ज सरसकट माफ करुन सातबारा कोरा करावा, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पाथरी तहसील कार्यालयावर राकाँच्या वतीने हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.बाजार समितीच्या प्रांगणातून दुपारी १२ वाजता या मोर्चाला प्रारंभ झाला. आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह माजी खा.सुरेश जाधव, जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते, अनिलराव नखाते, पंचायत समितीच्या सभापती शिवकन्या ढगे, मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे, नगराध्यक्षा मीनाताई भोरे, सुभाष कोल्हे, एकनाथ शिंदे, सुनील उन्हाळे, चक्रधर उगले, राजेश ढगे, रमेश तांगरे, हतीन अन्सारी, बंडू पाटील शिंदे, पप्पू घांडगे, माधवराव जोगदंड, अलोक चौधरी, राजीव पामे, तुकाराम जोगदंड, नंदाताई राठोड आदी पदाधिकाºयांसह शेतकरी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील मुख्य रस्त्याने निघालेला हा मोर्चा सेलू कॉर्नर ते तहसील कार्यालयावर येऊन धडकला. यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी, माजी खा.सुरेश जाधव यांनी मार्गदर्शन करताना राज्य शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. प्रभारी तहसीलदार निलेश पळसकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नये, कापूस, सोयाबिन पिकांना २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.