शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला महिला कक्षाला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:56 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारणीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाºयांसाठी विश्रांती कक्षच उपलब्ध नसल्याने महिला अधिकारी- कर्मचाºयांची कुंचबना होत आहे. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयात असे कक्ष उपलब्ध असताना जिल्ह्याचा कारभार पाहणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारणीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे.शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाºयांसाठी कार्यालयाच्या ठिकाणी महिला कक्ष उभारावा, असे शासनाचे आदेश आहेत. मागील काही वर्षांपासून शासकीय कामकाजात महिला कर्मचाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात महिला कक्ष उभारल्यानंतर दुपारच्या सुटीच्या वेळी महिला कर्मचारी कक्षात थांबू शकतात. त्याचप्रमाणे महिला कर्मचाºयांमध्ये सुरक्षिततेची भावनाही निर्माण होते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये महिला कक्ष उभारण्याचे बंधन शासनाने घातले आहे.जिल्ह्यात इतर शासकीय कार्यालयांत असे कक्ष उभारण्यात आले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र कक्ष उभारण्याकडे कानाडोळा केला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या कार्यालयातील महिला कर्मचाºयांची कुचंबना होत आहे.‘कक्ष उपलब्ध करुन द्या’दरम्यान या प्रश्नी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ३० ते ३२ महिला अधिकारी/ कर्मचारी कार्यरत आहेत. स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध झाला तर दुपारचे भोजन, लहान मुलांचे संगोपन करण्यासाठी होणारी कुचंबना थांबू शकते. जिल्हाधिकारी कार्यालयातील खोली क्र.२३ मध्ये यापूर्वी महिला कक्ष कार्यरत होता. मात्र हा कक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास दिल्याने महिलांच्या अडचणीत भर पडली आहे. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाºयांसाठी स्वतंत्र महिला कक्ष उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे, स्वप्ना अंभोरे, वर्षा महामुनी, यु.बी. पुल्लेवार, आयेशा शेख, विशाखा वडमारे, प्रियंका गायकवाड, द्वारका गवारे आदींनी केली आहे.मागील दीड वर्षांपासून हा प्रश्न रखडला आहे. स्वतंत्र महिला कक्ष नसल्याने महिला कर्मचाºयांची गैरसोय होत असल्याने जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवावा, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.