शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

परभणी:कापसाला ६ हजार १४० रुपयांचा उच्चांकी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:47 IST

यंदाच्या कापूस हंगामातील सर्वात उच्चांकी ६ हजार १४० रुपयांचा भाव १ एप्रिल रोजी कापसाला मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक सुरु असून, शेकडो वाहने घेऊन शेतकरी लिलावात येत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : यंदाच्या कापूस हंगामातील सर्वात उच्चांकी ६ हजार १४० रुपयांचा भाव १ एप्रिल रोजी कापसाला मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक सुरु असून, शेकडो वाहने घेऊन शेतकरी लिलावात येत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसत आहे.यंदा कापूस जगविण्यासाठी अधिक झळ शेतकऱ्यांना बसली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस वेचणीसाठी ८ ते १० ते दहा रुपये किलो प्रमाणे पैसे माजावे लागले होते. मात्र कापुस हंगाम २०१८ - १९ अंतर्गत आक्टोबर महिन्यात बाजार समितीच्या यार्डात लिलाव सुरु झाल्यानंतर लिलावात प्रत्यक्ष कापसाला हमीभावा पेक्षा जास्त भाव मिळाला. मधल्या काळात ५ हजार ४८० रुपयापर्यंत कापसाचे भाव खाली आले होते़ मात्र मागील आठवडा भरापासुन कापसाच्या भावात सतत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. १ एप्रिल रोजी कापसाला ६ हजार १४० रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले़ परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यासह मानवत तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी मानवत बाजारपेठ जवळ करीत आहेत़ खाजगी परवानाधारक खरेदीदारासह सीसीआयने १ एप्रिलपर्यंत ४ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. बाजारपेठेतील एकूण चित्र पाहाता सद्यस्थितीत कापसाचे दर वाढत असल्याने कापूस विक्री न करता घरात कापूस राखून ठेवलेल्या कापसाने शेतकºयांना तारले आहे़नगदी पैसे उपलब्ध करून द्या४मानवत येथील कापसाची बाजार पेठ रोख रक्कमेमुळे प्रसिद्ध आहे़ मात्र मार्च एंडमुळे बँकेतून रक्कम मिळत नसल्याने व्यापाºयांना धनादेशाद्वारे पेमंट द्यावे लागत आहे. ही अडचण सोडविण्यासाठी बँक अधिकाºयांकडे रोख रक्कम उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असून, तीन ते चार दिवसात बँकांकडून व्यापाºयांना रोख रक्कम उपलब्ध होणार आहे़ रोख रक्कम मिळाल्यास शेतकºयाना धनादेश न देता रोखीने व्यवहार करणे सोपे जाईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती गंगाधरराव कदम यांनी दिली़तीन दिवस होता लिलाव बंद४मार्चएंडमुळे तीन दिवस लिलाव बंद ठेवल्यानंतर १ एप्रिल रोजी कापूस लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला़४या लिलावात गिरीष कत्रुवार, विजय पोरवाल, युनुस मिलनवाले, भगवान गोलाईत, संदिप पेन्सलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवानी, रामनिवास सारडा, जुगल काबरा, राहुल कडतन आदी खरेदीदार सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसFarmerशेतकरी