शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

परभणी : गोंधळातच आटोपली सर्वसाधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:38 IST

जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रेडीरेकनरनुसार पीक कर्जाचे वाटप करावे, या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतरही बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी न घेताच सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी सभासदांत संताप व्यक्त केला जात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रेडीरेकनरनुसार पीक कर्जाचे वाटप करावे, या मागणीवरुन शेतकरी आक्रमक झाल्याने गोंधळ निर्माण झाला. या गोंधळानंतरही बँक प्रशासन व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तसदी न घेताच सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकरी सभासदांत संताप व्यक्त केला जात होता.येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकी भवनात १४ आॅगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेस बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, आ़ तान्हाजी मुटकुळे, लक्ष्मणराव दुधाटे, बालाजी देसाई, विजयसिंह जामकर, हेमंतराव आडळकर, भगवान सानप यांच्यासह परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते़संचालक सुरेश वरपूडकर यांनी बँकेच्या ठेवी, उचल, कर्ज आदीची माहिती दिली़ त्यानंतर पीककर्जाचा विषय शेतकरी सभासदांनी उपस्थित केला. काही सभासदांनी नवीन पीक कर्ज वाटप करताना रेडीरेकननुसार वाटप करणार का, असा सवाल केला़ या प्रश्नावर संचालक मंडळ व बँक प्रशासन उत्तर देण्यास पुढे आले नाही़ त्यामुळे शेतकरी सभासदांनी गोंधळ सुरू केला़ त्यानंतर १० ते १५ मिनिटे हा गोंधळ सुरू होता़संचालक लक्ष्मणराव गोळेगावकर यांनी सभासदांना समजविण्याचा प्रयत्न केला़ मात्र गोंधळ थांबत नसल्याने ही सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज