शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

परभणी : शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:28 IST

शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १९ मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी १९ मार्च रोजी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले़सकाळी ११ वाजेपासून या आंदोलनाला प्रारंभ झाला़ जिल्हाभरातून विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते़ राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे देशात व राज्यात शेतकºयांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे़ यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव कर्पे यांनी त्यांची पत्नी व चार मुलांसह १९ मार्च १९८६ रोजी पहिली सामूहिक आत्महत्या केली होती़ तेव्हापासून आजतागायत ७६ हजारांहून अधिक शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या आहेत़ सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे १ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकरी संपावर गेले होते़ त्यानंतर शासनाने कर्जमाफीची घोषणा केली़ परंतु, कर्जमाफीच्या योजनेत अटी व शर्ती टाकून शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसण्यात आले़ तेव्हा शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून शेतीमालाची आधारभूत किंमतीप्रमाणे खरेदी करावी, आदी मागण्या करण्यात आल्या़ या आंदोलनात बंडू सोळंके, विलास बाबर, माऊली कदम, संतोष देशमुख, प्रा़ सुरेंद्र रोडगे, अनंत कदम, लिंबाजी कचरे, अब्दुल हफीज, रामकृष्ण शेरे, शेख अब्दुल, उत्तम धुमाळ, नारायण काकडे आदींसह संघटनांचे बहुसंख्य प्रतिनिधी, शेतकरी सहभागी झाले होते़

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणीfoodअन्नcollectorतहसीलदार