शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परभणी : पीकविम्याच्या कमी रकमेने शेतकरी मोठ्या संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 01:02 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची विमा रक्कम देताना कंपनीने आखडता हात घेतल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची विमा रक्कम देताना कंपनीने आखडता हात घेतल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या पिकांचा विमा उतरविण्यासाठी पुढाकार घेत आहे; परंतु, नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम ही तुटपुंजी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे़यावर्षी शेतकºयांनी इफ्को टोकीयो या विमा कंपनीकडे आपले पिके संरक्षित केली होती; परंतु, शेतकºयांना अपेक्षित विमा रक्कम मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ त्याचबरोबर ज्या शेतकºयांना मदत मिळाली आहे, त्या शेतकºयांच्या खात्यावर अद्यापही या विमा कंपनीने रक्कम वर्ग केली नाही़त्याचबरोबर हजार रुपयांपासून रक्कम मिळत असल्याने नुकसान भरपाईच्या तुलनेत सदरील रक्कम खूपच कमी असल्याची भावना शेतकºयांतून व्यक्त होत आहेत़ याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़गतवर्षीचेही भिजत घोंगडे४जिल्ह्यातील शेतकºयांना गतवर्षीही रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने विमा रक्कम देताना तोंडाला पाने पुसली आहेत़४त्यामुळे याहीवर्षी तीच परिस्थिती निर्माण होते की, अशी भीती व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी