शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

परभणी : पीकविम्याच्या कमी रकमेने शेतकरी मोठ्या संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 01:02 IST

यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची विमा रक्कम देताना कंपनीने आखडता हात घेतल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीची विमा रक्कम देताना कंपनीने आखडता हात घेतल्याने लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या पिकांचा विमा उतरविण्यासाठी पुढाकार घेत आहे; परंतु, नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम ही तुटपुंजी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे़यावर्षी शेतकºयांनी इफ्को टोकीयो या विमा कंपनीकडे आपले पिके संरक्षित केली होती; परंतु, शेतकºयांना अपेक्षित विमा रक्कम मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे़ त्याचबरोबर ज्या शेतकºयांना मदत मिळाली आहे, त्या शेतकºयांच्या खात्यावर अद्यापही या विमा कंपनीने रक्कम वर्ग केली नाही़त्याचबरोबर हजार रुपयांपासून रक्कम मिळत असल्याने नुकसान भरपाईच्या तुलनेत सदरील रक्कम खूपच कमी असल्याची भावना शेतकºयांतून व्यक्त होत आहेत़ याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे व शेतकºयांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे़गतवर्षीचेही भिजत घोंगडे४जिल्ह्यातील शेतकºयांना गतवर्षीही रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने विमा रक्कम देताना तोंडाला पाने पुसली आहेत़४त्यामुळे याहीवर्षी तीच परिस्थिती निर्माण होते की, अशी भीती व्यक्त होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी