शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

परभणी : १०१ दिवसांच्या शांतीदूत संस्थेच्या जलयज्ञाची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 23:13 IST

येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली.शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या २० वर्षांपासून अखंडितपणे प्रवाशांना मोफत पाणी वाटप केले जाते. यावर्षी २३ मार्च पासून मोफत पाणी वाटपास सुरुवात झाली. सकाळी ६ ते रात्री १० वाजेच्या कालावधीत दररोज जवळपास १० हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. ३ जुलै रोजी या जलसेवेचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, आ.डॉ. राहुल पाटील, स्टेशन प्रबंधक देविदास भिसे, प्राचार्य डॉ.बी. यु. जाधव, दिनेश भुतडा उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष सुभाषचंद्र सारडा यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शांतीदूतच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ब्रिजलाल गगरानी, सुभाष काबरा, कांतीलाल झांबड, डी.एम. वर्मा, दुर्गादास बंग, विठूभाई चव्हाण, प्रकाश झाडे, भगवान काकनाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जगदीश जोशी, सत्यनारायण चांडक, भगीरथ सोमाणी आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीRailway Passengerरेल्वे प्रवासी