शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

परभणी : कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:49 IST

न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी सतर्कता दाखवित कर्मचाºयास तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : न्यायालयाच्या निर्णयानुसार पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघातील एका कर्मचाºयाने २५ जुलै रोजी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ पोलिसांनी सतर्कता दाखवित कर्मचाºयास तत्काळ ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला़कापूस पणन महासंघातील कर्मचाºयांनी पाचव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी नागपूरच्या औद्योगिक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते़ ३ मे २०१७ रोजी औद्योगिक न्यायालयाने कर्मचाºयांच्या बाजुने निकाल दिला़ तेव्हापासून आजपर्यंत महासंघातील लिपिकवर्गीय कर्मचाºयांना हा वेतन आयोग लागू झाला नव्हता़ तेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार पाचवा वेतन आयोग लागू करावा आणि १२ महिन्यांच्या फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी कर्मचारी मुरलीधर उत्तमराव उंडेगावकर यांनी केली होती़ याच मागणीसाठी २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता़दरम्यान, बुधवारी दुपारी १२़३० वाजेच्या सुमारास मुरलीधर उंडेगावकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले़ हातातील पेट्रोलची बाटली घेऊन त्यांनी ती अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला़ तेवढ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले़या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़

टॅग्स :parabhaniपरभणीEmployeeकर्मचारीParbhani policeपरभणी पोलीसCourtन्यायालय