शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
3
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
4
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
5
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
6
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
7
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
8
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
9
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
10
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
11
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
12
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
13
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
14
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
15
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
16
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
17
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
18
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
19
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
20
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!

परभणी : विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:58 IST

जिंतूर तालुक्यातील गणेशनगर तांडा येथे विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिंतूर तालुक्यातील गणेशनगर तांडा येथे विहिरीत पडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.निलेश राठोड असे मयत युवकाचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २६ आॅक्टोबर रोजी सकाळी निलेश राठोड हा गणेशनगर तांडा परिसरातील शेतात कामासाठी गेला होता. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचे वडील ज्ञानदेव राठोड हे जेवणाचा डबा घेऊन शेतात आले तेव्हा त्यांना गणेश दिसला नाही. त्यामुळे ज्ञानदेव राठोड यांनी त्याचा शोध घेतला असता शेतातील विहिरीच्या पाण्यात हालचाल होताना त्यांच्या निदर्शनास आली. शेजाऱ्यांच्या मदतीने विहिरीत शोध घेतला तेव्हा निलेश राठोड मिळून आला. त्याला तत्काळ येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाºयांनी त्यास मृत घोषित केले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.रेल्वेखाली सापडून एकाचा मृत्यू४परभणी : धावत्या रेल्वेखाली सापडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २७ आॅक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पिंगळी ते परभणी या दरम्यानच्या रेल्वेमार्गावरुन एक मालगाडी परभणीकडे येत असताना साधारणत: ४० ते ४५ वर्षांच्या व्यक्तीने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मालगाडीच्या पायलटने वॉकीटॉकीवरुन परभणी येथील उप रेल्वेस्टेशन मास्तर विवेककुमार सिकंदर यांना दिली. त्यानंतर विवेककुमार यांनी नवा मोंढा पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत व्यक्तीची उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. पोलीस नायक नरोजी रणमाळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यूrailwayरेल्वे