शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

परभणी : न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत ३१ मार्चपर्यंत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 22:44 IST

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजात १७ मार्चपासून बदल करण्यात आला आहे़ सकाळी ११ वाजेपासून ते २ वाजेपर्यंतच न्यायालयीन कामकाज होणार असल्याची माहिती न्यायालय सूत्रांनी दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायालयाच्या कामकाजात १७ मार्चपासून बदल करण्यात आला आहे़ सकाळी ११ वाजेपासून ते २ वाजेपर्यंतच न्यायालयीन कामकाज होणार असल्याची माहिती न्यायालय सूत्रांनी दिली़कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ न्यायालयांमध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते़ ही बाब लक्षात घेवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार १७ मार्चपासून न्यायालयाचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत केले जाणार असून, न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी १०़३० ते दुपारी २़३० पर्यंतची वेळ राहणार आहे़दुपारी २़३० नंतर न्यायालयांमध्ये कोणीही थांबणार नाही़ या संदर्भाने अधीक्षक व सहाय्यक अधिक्षकांच्या मदतीने योग्य ती उपाययोजना करावी, या कालावधीत न्यायालयातील कर्मचारी आळीपाळीने न्यायालयात उपस्थित राहतील, असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत़ कर्मचाऱ्यांचीही गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच या काळात जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज, मनाई हुकूमाचे तातडीच्या आदेशाचे अर्ज, रिमांडचे कामकाज, स्थगन आदेश आदी अत्यंत महत्त्वाची कामेच करावीत, असे या आदेशात म्हटले आहे़तसेच दुपारी २़३० नंतर वकील संघ कार्यालय, उपहार गृह, न्यायालयीन परिसरात पक्षकार, वकील, कर्मचारी असे कोणीही थांबणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्या़ व्ही़व्ही़ बांबर्डे यांनी काढले आहेत़शासकीय कार्यालयात आवश्यक कामासाठीच या४गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणाºया अभ्यंगतांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून नागरिकांनी आवश्यक किंवा निकडीचे काम असेल तरच शासकीय कार्यालयात यावे, कामाशिवाय नागरिकांनी या कार्यालयांमध्ये जाण्याचे टाळावे, अत्यावश्यक कामासाठी मेल किंवा फोनद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे़पिठलं-भाकर महाप्रसाद रद्द४परभणी शहरातील श्रीक्षेत्र दत्तधाम येथे गत दहा वर्षापासून दर गुरुवारी भाविकांना देण्यात येणारा पिठलं-भाकरीचा प्रसाद कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून बंद करण्यात आला असल्याची माहिती मंदिर संस्थानचे प्रमुख प. पू. मकरंद महाराज यांनी दिली़ तसेच शहरातील अष्टभूजा देवी मंदिरात सकाळी ७़३० व सायंकाळी ७़३० वाजता नियमितपणे होणारी आरती या पुढे फक्त पुजारीच करणार आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्या