शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

परभणी बाजार समिती:ई-नाममध्ये १३ कोटी रुपयांची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:46 IST

येथील बाजार समितीने शेतकऱ्यांकडून ९९ हजार ७६२ क्विंटल भुसार मालाची खरेदी करुन दोन वर्षात १३ कोटी ११ लाख रुपयांची ई-नाम योजनेंतर्गत उलाढाल केली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माल विक्रीनंतर बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील बाजार समितीने शेतकऱ्यांकडून ९९ हजार ७६२ क्विंटल भुसार मालाची खरेदी करुन दोन वर्षात १३ कोटी ११ लाख रुपयांची ई-नाम योजनेंतर्गत उलाढाल केली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माल विक्रीनंतर बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत.शेतकºयांच्या शेतमालाला सर्वोच्च भाव मिळावा, स्थानिक व्यापाºयांकडून अडवणूक होऊ नये, शेतमालाचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर दिलेल्या मुदतीत जमा व्हावेत, एका बाजारपेठेतून दुसºया बाजारपेठेत माल विक्री करता यावा, यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये राज्यातील ६० बाजार समित्यांमध्ये राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजना राबविण्यास सुरुवात केली.यामध्ये शेतकºयांना शेतीमाल तारण योजनेचाही सुविधा उपलब्ध करुन दिली. परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत जवळपास १३१ गावे येतात. या गावातील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणतो; परंतु, शेतकºयांच्या शेतमालाची कमी दराने खरेदी करुन व्यापाºयांकडून अडवणूक केली जावू लागली.त्यामुळे २०१७ पासून परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने ई-नाम योजना सुरु केली. योजना सुरुझाल्यापासून बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतकºयांनी १ लाख ७६ हजार ८२९ क्विंटल भुसार मालाची विक्री केली. त्यापैकी ९९ हजार ७६२ क्विंटल माल बाजार समितीने ई-नाम योजनेंतर्गत खरेदी केला. ६ हजार ६५५ क्विंटल मालाची बाजार समिती प्रशासनाकडून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.दोन वर्षात या योजनेंतर्गत बाजार समितीने १३ कोटी ११ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. ही उलाढाल राज्यात सर्वाधिक ठरली आहे.सोलापूरमध्ये आज गौरव४ई-नाममध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या बाजार समित्यांना २३ फेब्रुवारी रोजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यामध्ये परभणी बाजार समितीने प्रथम, दौंड द्वितीय, कोल्हापूर तृतीय तर वर्धा व नंदूरबार या दोन बाजार समित्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती