शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

परभणी : दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा सेनेचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:26 IST

शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्दनचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. ही यात्रा माझ्यासाठी तिर्थ यात्रा आहे़ महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त व प्रदूषण मुक्त करून सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवसेनेने ठरविले असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालम आणि गंगाखेड येथील सभेत सांगितले़ केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम/गंगाखेड (परभणी): शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्दनचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. ही यात्रा माझ्यासाठी तिर्थ यात्रा आहे़ महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त व प्रदूषण मुक्त करून सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवसेनेने ठरविले असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालम आणि गंगाखेड येथील सभेत सांगितले़ केले.पालम शहरात जन आशिर्वाद यात्रेचे २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेचे आगमन झाले. याप्रसंगी सभेत ते बोलत होते.यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे, खा. बंडू जाधव, खा. हेमंत पाटील, आ. राहुल पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, बालासाहेब निरस, अर्जुन सामाले आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुकाप्रमुख हनुमंत पौळ, शहर प्रमुख गजानन पवार, बालासाहेब लोखंडे, सुभाष धुळगुंडे, सुग्रीव पौळ, ओमकार सिरसकर, शेख मुकरम आदी आदी उपस्थित होते़४गंगाखेड शहरातील शहरातील साई वृंदावन मंगल कार्यालयातही ठाकरे यांची सभा झाली़ पालम मार्गे ही जन आशीर्वाद यात्रा शहरात दाखल झाल्यानंतर बस स्थानक परिसरातुन दिलकश चौक, मार्गे पोलीस स्टेशन चौक ते परळी नाक्यापर्यंत शहरातील मुख्य मागार्ने रॅली काढली़४अवघ्या आठ मिनिटात आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण ही जन आशिर्वाद यात्रा काढल्याचे सांगत शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्धनचे आशिर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. गेल्या सहा वषार्पासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात पहिल्यांदाच हिरवळ पसरलेली दिसत असल्याचे ही त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.४यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्याचे मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना उपनेते माजी खा. चंद्रकांत खैरे, सचिन अहिर, खा. संजय (बंडु) जाधव, खा. हेमंत पाटील, आ.डॉ. राहुल पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे, विधानसभा प्रमुख बालासाहेब निरस, अर्जुन सामाले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.४याप्रसंगी तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहर प्रमुख जितेश गोरे, संदीप वाळके, भास्कर काळे, विष्णु मुरकुटे, भाऊसाहेब जामगे, गोविंद अय्या, सोमनाथ कुदमुळे, जानकीराम पवार, सुभाष देशमुख आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळAditya Thackreyआदित्य ठाकरे