शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा सेनेचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 00:26 IST

शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्दनचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. ही यात्रा माझ्यासाठी तिर्थ यात्रा आहे़ महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त व प्रदूषण मुक्त करून सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवसेनेने ठरविले असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालम आणि गंगाखेड येथील सभेत सांगितले़ केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम/गंगाखेड (परभणी): शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्दनचे आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. ही यात्रा माझ्यासाठी तिर्थ यात्रा आहे़ महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त व प्रदूषण मुक्त करून सुजलाम् सुफलाम् करण्याचे शिवसेनेने ठरविले असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालम आणि गंगाखेड येथील सभेत सांगितले़ केले.पालम शहरात जन आशिर्वाद यात्रेचे २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेचे आगमन झाले. याप्रसंगी सभेत ते बोलत होते.यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेनेचे उपनेते चंद्रकांत खैरे, खा. बंडू जाधव, खा. हेमंत पाटील, आ. राहुल पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, बालासाहेब निरस, अर्जुन सामाले आदीसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी तालुकाप्रमुख हनुमंत पौळ, शहर प्रमुख गजानन पवार, बालासाहेब लोखंडे, सुभाष धुळगुंडे, सुग्रीव पौळ, ओमकार सिरसकर, शेख मुकरम आदी आदी उपस्थित होते़४गंगाखेड शहरातील शहरातील साई वृंदावन मंगल कार्यालयातही ठाकरे यांची सभा झाली़ पालम मार्गे ही जन आशीर्वाद यात्रा शहरात दाखल झाल्यानंतर बस स्थानक परिसरातुन दिलकश चौक, मार्गे पोलीस स्टेशन चौक ते परळी नाक्यापर्यंत शहरातील मुख्य मागार्ने रॅली काढली़४अवघ्या आठ मिनिटात आदित्य ठाकरे यांनी संवाद साधत नवीन महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण ही जन आशिर्वाद यात्रा काढल्याचे सांगत शिवसेनेचा देव असलेल्या जनता जनार्धनचे आशिर्वाद घेण्यासाठी मी निघालो आहे. गेल्या सहा वषार्पासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात पहिल्यांदाच हिरवळ पसरलेली दिसत असल्याचे ही त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.४यावेळी त्यांच्या समवेत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्याचे मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना उपनेते माजी खा. चंद्रकांत खैरे, सचिन अहिर, खा. संजय (बंडु) जाधव, खा. हेमंत पाटील, आ.डॉ. राहुल पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला जिल्हा प्रमुख सखुबाई लटपटे, विधानसभा प्रमुख बालासाहेब निरस, अर्जुन सामाले आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.४याप्रसंगी तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहर प्रमुख जितेश गोरे, संदीप वाळके, भास्कर काळे, विष्णु मुरकुटे, भाऊसाहेब जामगे, गोविंद अय्या, सोमनाथ कुदमुळे, जानकीराम पवार, सुभाष देशमुख आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीdroughtदुष्काळAditya Thackreyआदित्य ठाकरे