शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बोंडअळीचे ४ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:41 IST

गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शासनाने अनुदान जाहीर केले होते. मात्र तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना मिळणारे ४ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही बँक खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शासनाने अनुदान जाहीर केले होते. मात्र तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना मिळणारे ४ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही बँक खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.गतवर्षी पाथरी तालुक्यासह जिल्हाभरात कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. परिणामी शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांना दिलासा म्हणून राज्य शासनाने ६ हजार ५०० रुपयांचे अनुदान २ हेक्टर मर्यादेपर्यंत जाहीर केले.यात तालुक्यातील ५६ गावांसाठी १५ कोटी अनुदान अपेक्षित होते. दोन टप्प्यात शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले;परंतु, तिसºया टप्प्यातील शेतकºयांना अद्यापही हे अनुदान मिळालेले नाही.यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.कापूस व सोयाबीन या नगदी पिकाला मोठा फटका बसला आहे. सणासुदीचे दिवस असल्याने शासनाने जाहीर केलेले बोंडअळीचे अनुदान बँक खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.दोन टप्प्यात १० कोटी ५० लाखांचे वाटपराज्य शासनाने बोंड अळीचे दोन टप्प्यात अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. पहिल्या टप्प्यात १६ गावांतील शेतकºयांना १० मे २०१८ रोजी ४ कोटी २२ लाख २९ हजार २२७ रुपये वाटप करण्यात आले. तर दुसºया टप्प्यातील २७ गावांतील शेतकºयांना १६ जुलै रोजी ६ कोटी ३३ लाख ५९ हजार ८०० रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेली गावेपाथरी तालुक्यातील १३ गावांतील १० हजार ८५५ शेतकºयांचे ४ कोटी ३० लाख ३३ हजार ३०५ रुपये अनुदान येणे बाकी आहे. यात विटा (८६७), वडी (८६६), वरखेड (८४७), तुरा (६९७), मंजरथ (५७२), नाथरा (६४२), जवळा झुटा (८५८), सारोळा (३९७), उमरा (७९७), झरी (७८०), वाघाळा (१२२४), रेणाखळी (१५६०) आणि टाकळगव्हाण येथील ५७८ शेतकºयांचा समावेश आहे.गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर यावर्षी पाऊस नसल्याने दुष्काळाचे संकट ओढावले आहे. सतत येणाºया नैैसर्गिक संकटाने शेतकरी पूर्णपणे जेरीस आला आहे.- सुभाष कोल्हे, माजी जि.प.सदस्य

टॅग्स :parabhaniपरभणीcottonकापूसGovernmentसरकारFarmerशेतकरी