शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

पिक विम्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 16:37 IST

मोर्चात जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

परभणी : दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील ३८ महसुल मंडळे आणि ८ तालुक्यात पिक विमा नाकारणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देणे अपेक्षित असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले आहे. याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शनिवार बाजार येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. नानलपेठ, शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीCrop Insuranceपीक विमा