शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पिक विम्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 16:37 IST

मोर्चात जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

परभणी : दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील ३८ महसुल मंडळे आणि ८ तालुक्यात पिक विमा नाकारणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी दुष्काळ निवारण समितीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देणे अपेक्षित असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवले आहे. याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शनिवार बाजार येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. नानलपेठ, शिवाजी चौक, नारायण चाळ मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीCrop Insuranceपीक विमा