शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

'श्री लक्ष्मी नृसिंह'ची ३० हजार क्विंटल साखर भिजून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:15 IST

परभणी : तालुक्यातील अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याच्या गोदामावरील शंभरहून अधिक पत्रे उडाल्याने सुमारे ३० हजार ...

परभणी : तालुक्यातील अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याच्या गोदामावरील शंभरहून अधिक पत्रे उडाल्याने सुमारे ३० हजार क्विंटल साखर भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास परभणी तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणांची झाडे उन्मळून पडली. वादळी वाऱ्याचा तडाखा अमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याला बसला आहे. या वर्षीच्या हंगामात कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर याच परिसरात गोदामात साठवून ठेवली होती. वादळी वाऱ्यामुळे गोदामावरील पत्रे उडाल्याने सुमारे ३० हजार क्विंटल साखर भिजून नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ताडपत्री पांघरून ठेवलेले साखर पोतेही भिजले आहेत. कारखान्याची मुख्य इमारत, कर्मचारी वसाहत, केन यार्ड, नंबर टेकर रूम या ठिकाणचीही पत्रे उडाली. तसेच असवानी प्रकल्पासाठी साठवून ठेवलेले सिमेंटचे पोते पावसाने भिजले असून, वादळी वाऱ्यात कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मुख्य व्यवस्थापक सुशील पाटील यांनी दिली.