शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिंतूर- परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:09 IST

परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.ऋतिक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख मार्गाचे काम सुरु आहे. मात्र हे काम संथगतीने होत असल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ता प्राधिकरण विभागामार्फत रस्त्याचे काम केले जात आहे. परभणी ते जिंतूर या मार्गावरुन औरंगाबाद, हैदराबादकडे जाणारी वाहतूक आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.वर्षभरापूर्वी हा रस्ता एका बाजुने खोदून ठेवला आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ वाढली असून पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.वर्षभरापासून आतापर्यंत २० टक्केही काम पूर्ण झाले नाही. रस्त्याचे खोदकाम केल्याने किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.परभणी- जिंतूर राष्ट्रीय महामार्गासाठी रस्ता खोदून ठेवल्याने प्रवाशांसह या रस्त्यावरील अनेक गावांमधील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन तात्काळ काम सुरु करावे, अशी मागणी उपसरपंच शेख रफीक अब्दुल हक यांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग