शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जिंतूर- परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:09 IST

परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.ऋतिक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख मार्गाचे काम सुरु आहे. मात्र हे काम संथगतीने होत असल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ता प्राधिकरण विभागामार्फत रस्त्याचे काम केले जात आहे. परभणी ते जिंतूर या मार्गावरुन औरंगाबाद, हैदराबादकडे जाणारी वाहतूक आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.वर्षभरापूर्वी हा रस्ता एका बाजुने खोदून ठेवला आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ वाढली असून पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.वर्षभरापासून आतापर्यंत २० टक्केही काम पूर्ण झाले नाही. रस्त्याचे खोदकाम केल्याने किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.परभणी- जिंतूर राष्ट्रीय महामार्गासाठी रस्ता खोदून ठेवल्याने प्रवाशांसह या रस्त्यावरील अनेक गावांमधील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन तात्काळ काम सुरु करावे, अशी मागणी उपसरपंच शेख रफीक अब्दुल हक यांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग