शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आयआरएडी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST

देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रस्ते अपघाताचा अचूक डाटा संकलित करून आयआयटी मद्रासद्वारे या डाटाचे विश्लेषण करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय ...

देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रस्ते अपघाताचा अचूक डाटा संकलित करून आयआयटी मद्रासद्वारे या डाटाचे विश्लेषण करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने मोबाइल आणि वेब ॲप्लिकेशन विकसित केले आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची नोंद करणे, या अपघाताची माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारे अपघात कसे कमी करता येतील, याची चिकित्सा करण्यात येणार आहे. या अंतर्गत पोलीस विभागाकडून दररोज होणाऱ्या अपघातांच्या नोंदी मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे अपलोड केल्या जात आहेत. या कामी पोलीस विभागातील अधिकारी कोटकर, मोरे, पटवे, परिवहन विभागातील जयेश देवरे, अभिजित तरकसे, प्रवीण पाटील, अभिजित वाघमारे यांचे सहकार्य लाभत आहे.

३९३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

हा प्रकल्प परभणी जिल्ह्यात सुरू करण्यासाठी पोलीस विभागातील ३८० आणि परिवहन विभागातील १३ अशा ३९३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एनआयसीचे आयआरएडी रोल आउट मॅनेजर सावनकुमार कुपटेकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ५० अपघातांची नोंदही करण्यात आली आहे.

आयआरएडी ॲप्लिकेशनच्या मदतीने देशाच्या प्रत्येक भागातून अपघात डेटा एकत्र करणे आणि देशभरातील जमा केलेल्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीचे विश्लेषण करून, त्यानुसार भारतातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

सुनील पोटेकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी