शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार; कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार तीन विशेष रेल्वे

By राजन मगरुळकर | Updated: November 17, 2023 16:09 IST

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी येतात.

परभणी : कार्तिकी एकादशीनिमित्त दक्षिण मध्य रेल्वे विभागाने ३ विशेष रेल्वे गाड्यांच्या सहा फेऱ्या पंढरपूरला सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे या कालावधीत मराठवाड्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वे विभागातून बिदर -पंढरपूर (०७५१७) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी बिदर येथून रात्री १०.१५ वाजता निघून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता पोहोचेल. तसेच पंढरपूर -बिदर (०७५१८) ही रेल्वे २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ४:३० वाजता बिदर येथे पोहोचणार आहे. आदिलाबाद पंढरपूर (०७५०१) ही रेल्वे २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आदिलाबाद येथून निघून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३० वाजता पोहोचेल. पंढरपूर- आदीलाबाद (०७५०२) ही रेल्वे २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता पंढरपूर येथून निघून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता आदीलाबाद येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे पंढरपूर -नांदेड (०७५३१) ही रेल्वे २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:१५ वाजता पंढरपूर येथून निघून रात्री ८:४० वाजता नांदेड येथे पोहोचेल. तर नांदेड -पंढरपूर (०७५३२) ही रेल्वे २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:२० वाजता नांदेड येथून निघणार असून दुसरे दिवशी सकाळी ७:३० वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व रेल्वे गाड्यांचे कोचेस विना आरक्षित राहणार आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे राज्यभरातून वारकरी येतात. या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPandharpurपंढरपूर