शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

आरक्षण देणं होत नसेल तर खुर्च्या खाली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:20 IST

परभणी : ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचे केवळ गाजर दाखविले जात आहे. महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचेच असेल तर तेव्हा ...

परभणी : ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचे केवळ गाजर दाखविले जात आहे. महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचेच असेल तर तेव्हा केव्हाही देऊ शकते. त्यामुळे सरकारला आरक्षण देण होत नसेल तर राजीनामे देऊन खुर्च्या खाली कराव्यात, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा प्रवक्ते डॉ. धर्मराज चव्हाण यांनी दिला.

परभणी येथील अतिथी सभागृहात २० सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीने ओबीसी आरक्षण प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी डॉ. धर्मराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष आलमगीर खान, डॉ. सुरेश शेळके, इंजिनिअर सरदार चंदासिंग बावरी, सुनील बावळे यांची उपस्थिती होती. डॉ. चव्हाण म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला आरक्षण द्यायचे असेल तर ते कसेही देऊ शकते. रोहिणी आयोगाच्या माध्यमातूनही आरक्षण दिले जाऊ शकते. पण सरकारला ते द्यायचे नाही. त्यामुळे अध्यादेश काढण्याची भाषा केली जात आहे. यापूर्वीच्या मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचे काय झाले ते सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार केवळ ओबीसी समाज बांधवांची फसवणूक करीत आहे. इम्पेरिकल डाटाच्या नावाने झुलवत ठेवले जात आहे. याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर लढा उभारणार आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी लवकरच तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे डॉ. धर्मराज चव्हाण यांनी सांगितले.