शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

परभणी जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:42 IST

जिल्ह्यात साधारणत: एक महिन्यापासून उन्हाचा पारा तापत असून शनिवारी पुन्हा एकदा या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद वनामकृविच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात साधारणत: एक महिन्यापासून उन्हाचा पारा तापत असून शनिवारी पुन्हा एकदा या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४ अंश तापमानाची नोंद वनामकृविच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे.महिनाभरापासून ऊन तापत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लहान मुले आणि वृद्धांना तर सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. सेलू व सोनपेठ येथे उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. १२ मे रोजी जिल्ह्यातील तापमान ४४ अंशावर पोहचले होते. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या.दरम्यान, शनिवारी दिवसभर ऊन तापत असताना सायंकाळच्या वेळी वाऱ्याचा वेग वाढला होता. मानवत येथे वाºयासह पाऊसही झाला. तर येलदरी परिसरात नभ दाटून आले होते. तसेच विजेच्या कडकडाटासह वादळी वारे झाले. परभणी शहरातही सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जोरदार वाहने वाहत होते. अचानक आलेल्या वाºयामुळे रस्त्यावरील धूळ नागरिकांच्या डोळ्यामध्ये जात होती. तसेच धुळीमुळे काही अंतरावरील दिसेनासे झाले होते. शनिवारी लग्नतिथी जास्त असल्याने या वाºयाचा वºहाडी मंडळींना चांगलाच फटका सहन करावा लागला.

टॅग्स :parabhaniपरभणीweatherहवामानTemperatureतापमान