शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

हारतुरे स्वीकारण्यास गुंतलेल्या शिंदे सरकारला शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास वेळ नाही: राजू शेट्टी

By ज्ञानेश्वर भाले | Updated: September 13, 2022 15:04 IST

माजी खासदार राजू शेट्टी यांची शिंदे सरकारवर बोचरी टीका

परभणी : राज्यातील शेतकरी अस्मानीसह सुलतानी संकटात सापडले आहे. पीक नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून सुद्धा हे सरकार सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच अधिक गुंतले असल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी सरकारला वेळ कुठे आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी परभणीत केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंगळवारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता, तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

परभणी जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीत परभणी जिल्ह्यातील केवळ आठ महसूल मंडळांचा समावेश करण्यात आल्याची स्थिती आहे. उर्वरित मंडळात नुकसान होऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकरी नुकसानभ रपाईपासून वंचित असल्याची जिल्ह्यात स्थिती आहेत. राज्यातील बहुतांश भागातही अशीच स्थिती आहे. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारला याबाबत काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला आजही गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. हे सरकार स्थापनेपासून फक्त सण, उत्सव आणि हारतुऱ्यातच मग आहे. यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळच कुठे आहे, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला. 

मुख्यमंत्री स्वागत, सत्कारात मग्न शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून केवळ सत्कार समारंभात मग्न असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या आमदारांकडे सत्कार, स्वागताच्या कार्यक्रमास अधिक हजेरी लागत असल्याची स्थिती आहे. राज्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुद्धा त्याबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी कुठलाच सकारात्मक निर्णय होत असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. 

टॅग्स :parabhaniपरभणीRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी