शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

flood : पूर्णा नदीची पातळी वाढली, तीन गावांना पडला पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 15:47 IST

तीन गावांची लोकसंख्या 7 हजार असून अनेक नागरिक शेती आखाड्यात अडकली आहेत.

पूर्णा (परभणी ) : पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी रात्रीतून वाढल्याने नदी काठच्या तीन गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. आज पहाटेपासून या गावाचा शहराशी संपर्क तुटलेला होता.

येलदरी सिद्धेश्वर धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पूर्णा, थुना या दोन्ही नद्या उफाळून वाहत आहेत. बुधवारी रात्री पाण्याची पातळी वाढत गेल्याने पूर्णा नदी काठच्या पिपळगाव सुकी, कौडगाव, संनलापूर या तीन गावांना पुराने वेढले आहे. गावातून बाहेर पडणारे सर्व मार्ग बंद झाले आहेत. पूर्णा नदीसह जवळून वाहणाऱ्या थुना नदीला पाण्याची आवक वाढत आहे.

मागील तीन दिवसांपासून शहर व परिसरात पूरजन्य परिस्तिथी असताना तालुका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची पूर्व तयारी केली जात नसल्याचे दिसून आले. नदीकाठच्या गावांना केवळ सतर्कतेचा इशारा देऊन मोकळे झालेले प्रशासकीय अधिकारी पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर कामाला लागले. कौडगाव, पिंपळगांव, सनलापूर या तीन गावाची लोकसंख्या 7 हजार असून अनेक नागरिक शेती आखाड्यात अडकली आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfloodपूर