शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

चाऱ्यासोबत युरिया खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:28 IST

जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील घटना

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांला फटका

जिंतूर - युरिया हे खत खाल्ल्याने ३ जनावरे दगावल्याची घटना जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे गुरुवारी (दि. ५ ) सकाळी ६ वाजता घडली आहे.पांगरी येथील शेतकरी धनंजय माधवराव घुगे यांच्या आखाड्यात चाऱ्यात युरिया पडला होता. हाच चारा खाल्ल्याने दोन बैल व एक गाय मृत्युमुखी पडले.

धनंजय घुगे यांनी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आखाड्यात पाहणी केली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.  घटनेने घुगे हे हादरून गेले आहेत. जिंतूर तालुक्यात सध्या दुष्काळ परिस्थिती आहे. त्यातच बैल जोडी व गाय मृत झाल्याने एक लाख ते दीड लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्यास सहन करावे लागत आहे. 

दरम्यान, याच ठिकाणी युरिया खाल्ल्याने एक कारवडही अत्यवस्थ झाली होती. विस्तार अधिकारी  डॉ.केशव सांगळे व पांगरी येथील डॉ.पी. एम. भिसे, बंटी घोडके हे सकाळीच पांगरी येथे पोहोचले. त्यांनी केलेल्या उपचारांमुळे कारवडीस वाचविण्यात यश आले. यासाठी अशोक बुधवंत व इतर गावकरीही प्रयत्न केले.

टॅग्स :Deathमृत्यूparabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र