शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

पालम तालुक्यात पुरामुळे दोन हजार हेक्टर पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 17:38 IST

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

ठळक मुद्देलेंडी व गळाटी नदीला मागील दोन दिवसांपासून पूर

पालम : तालुक्यातील लेंडी व गळाटी नदीला मागील दोन दिवसांपासून पूर आलेला आहे. दोन्ही नद्या दुधडी भरून वाहत असल्याने नदीकाठचे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

मागील चार दिवसांपासून पालम तालुक्यात दमदार पावसाने सुरुवात केलेली आहे. त्यामुळे नदी नाले खळखळून वाहता आहेत. 31 ऑगस्टपासून पाऊस सुरू झाल्याने एक व दोन सप्टेंबर रोजी पालम तालुक्यातील नद्यांना  पूर आला आहे. नदीचे पात्र लहान असल्याने पुराचे पाणी पात्राबाहेर निघून आजूबाजूच्या शेतशिवारात शिरले आहे. त्यामुळे खरिप हंगामामधील सोयाबीन,कापूस, मूग, संकरित ज्वारी, तूर आदी पिके 2 दिवसांपासून पाण्याखाली गेली आहेत. तसेच पुराच्या प्रवाहामुळे नदीकाठावरील शेतजमिनीची मोती मोठ्या प्रमाणात खरडून गेली आहे. यात जवळपास दोन हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

या गावातील शेतीचे झाले नुकसान गळाटी नदीमुळे नावा,नावलगाव, कांदलगाव,केरवाडी, सायळा, शिरपूर, कापशी,आरखेड, सोमेश्वर घोडा, लेंडी नदीच्या पुरामुळे आडगाव, वनभुजवाडी, पुयणी, पालम, गुळखंड, जवळा व फळा आणि  सेलु पेंडू नदीमुळे वानवाडी, सर्फराजपुर, कोळवाडी, पालम शिवार या गावातील पिकांचे नुकसान झाले आहे. पीकं पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :floodपूरparabhaniपरभणीagricultureशेती