शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

गावात विकासकामे होत नसल्याचा आरोप करत देऊळगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 17:36 IST

सेलु ( परभणी ) : वारंवार मागणीकरूनसुद्धा  गावात विकासकामे होत नसल्याने देऊळगाव (गात) येथील ग्रामस्थांनी आज सकाळी 10 वाजेच्या ...

सेलु (परभणी) : वारंवार मागणीकरूनसुद्धा  गावात विकासकामे होत नसल्याने देऊळगाव (गात) येथील ग्रामस्थांनी आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास  ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकले.

देऊळगाव गात ग्रामपंचायत लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यात दुस-या क्रमांकावर आहे. या गावची लोकसंख्या जवळपास 8 हजार एवढी आहे .ग्रामपंचायतीला एक वर्षापुर्वी विकासासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी मिळाला आहे. मात्र अद्यापही या निधीतुन विकास कामे करण्यात आली नाहीत. ग्राम पंचायतीच्या वार्ड क्र. 3 मध्ये रस्ता नसुन पथदिवे सुद्धा लावण्यात आले नाहीत असा आरोप करत ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप ठोकले या अंदोलनात शिवराम कदम, कल्याण कदम, बाळासाहेब कदम, विठ्ठल कदम, रघुनाथ कदम, प्रताप कदम, भगवान काळे, रामा कदम, डिगांबर कदम, यांचा सहभाग होता.

दरम्यान, विकासनिधी प्राप्त झाला असला तरी जिएसटी मुळे विकास कामाचे अंदाजपत्रक आणि तांत्रीक बाबी पुर्ण करण्यासाठी वेळ लागला. लवकरच उपलब्ध निधीतुन विकास कामे करण्यात येतील अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कदम यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणी